चार पाच झाडे ती ऐकत राहायची.
ज्यांच्या बद्दल बोललं जायचं,
ज्यांच्या बद्दल बोललं जायचं,
ती माणसंही मोजकीच असायची.
रात्र होताच फुल उमलायचे,
रात्र होताच फुल उमलायचे,
चौदिशांना सुंगंधाची नजर असायची...
आताशा सांज विलक्षण मौन असते,
आताशा सांज विलक्षण मौन असते,
वारा शोधित फिरतो झाडांना
विराणी खोल घुमते अंधारी,
विराणी खोल घुमते अंधारी,
पक्षांची ती गझल आता कशी ऐकायची?
No comments:
Post a Comment