Wednesday, 24 April 2019

गल्बला ..



गाव फुलांचा सोडून काय ती गेलीसुगंध की इथला निमाला.

वाराच तो सैरभैरज्याने पत्ता नवा तिचा अकस्मात कळवला.

वाऱ्यास गंधवेड्या विचारले, "शोध तिचा कसा काय लागला ?"

"आसमंत देहगंधाने तिच्या दरवळला त्यानेच की माग लागला"

तलम अस्तुरीगंधबेधुंद कसा राहीन लपूनकरी तो गल्बला !

No comments:

Post a Comment

लिलीची फुलं..

निघताना त्याने विचारलं, 'आता पुन्हा कधी भेट होईल की नाही ठाऊक नाही, अखेरची गळाभेट तरी घेशील की नाही?' इतका वेळ खाली नजर खिळवून असले...